Independence Day : चंद्रपूरच्या महिला सरपंचाचा देशामध्ये डंका; ‘या’ कामगिरीमुळे पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होणार सत्कार
Independence Day: प्रत्येक गावाच्या विकासासाठी एक सक्षम नेतृत्वाची गरज असते.अशातच एका महिलेने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे. गावामध्ये पाण्याची अडचण असल्यामुळे बाहेर वणवण फिरावे लागायचे. पण चंद्रकला मेश्राम यांनी सरकारच्या योजनेचा अभ्यास करून गावाच्या विकासाठी ठोस आणि सक्षमपणे निर्णय घेऊन गावाच्या पाण्याच्या प्रश्नाची अडचण सोडवत संपूर्ण गाव जलयुक्त केले.तसेच सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत … Read more